About Us

विवाह हा पवित्र संस्कार असून करार नव्हे,.. सोळा संस्कार आतील विवाह संस्काराला अनन्यसाधारण महत्त्व आहे समाजस्वास्थ टिकावे कुटुंब संस्थेची निकोप वाढ व्हावी समाजाच्या उत्कर्षासाठी सुप्रजा निर्माण व्हावी म्हणून पावित्र्य हा संस्काराचा पाया असलेली विवाहसंस्था अत्यावश्यक आहे आपल्या धर्म परंपरेत विवाह हा एक पवित्र संस्कार मानला जातो या संस्काराने अग्नि नारायण आचार्य इष्ट मित्र वडीलधारी मंडळी सगेसोयरे व आदरणीय यांच्या साक्षीने त्यांच्या शुभ आशीर्वादाने विवाह संस्कारातील अत्याधिक महत्त्वाच्या सप्तपदी संस्काराने सहधर्मचारिणी च्या गळ्यात मंगळसुत्र बांधुन वैवाहिक जीवनात पदार्पण केलेल्या या वधूवरांचे पती पत्नीचे नाते यावरजीव अभंग राहते कारण हे नाते पवित्र अशा विभाग संस्कारांनी निर्मिलेले असते कराराने अगर एग्रीमेंट ने नव्हे

-